Posts

Showing posts from September, 2019

स्वराज्य आणि बलिदान

Image
स्वराज्य स्थापना आणि बलिदान - शिवकालीन आपणास हे तर माहीत आहेच की स्वराज्याची स्थापना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पण त्या स्वराज्यासाठी किती रक्त वाहिले याची कल्पना बऱ्याच लोकांना माहीत नाही. आजचा हा लेख त्याच नरवीर सैनिकांना समर्पित आहे. स्वराज्याची इच्छा श्री शहाजी राजे भोसले यांच्या काळापासून मराठ्यांच्या मनात उद्भवली. पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी खरे प्रयत्न चालू झाले ते श्री शिवाजी राजे भोसले यांच्या काळापासून. स्वराज्यस्थापनेच्या पुण्य कार्यात सर्वप्रथम बळी पडले ते "बाजी पासलकर". बाजी पासलकर हे मावळ मधल्या सर्व देशमुख-पटलांमध्ये मानाचे व्यक्ती होते. स्वराजयचे तोरण बांधण्यापासून ते शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तोरणा, राजगड, पुरंदर - हे सगळे किल्ले जिंकायला बाजी काका मैदानात उतरले होते. राजेंना शस्त्रविद्येचे आणि रण नीतीचे शिक्षण सुद्धा यांनीच दिले होते. १६४८ मध्ये आदिलशाहने फत्तेखानास मावळ प्रांतामध्ये धाडले. फत्तेखान याने जेजुरी जवळ बेलसर ला आपले तळ ठोकले आणि पुरंदरला वेढा घातला. बाजी पासलकर, कान्होजी जेधे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आदिलशाही ...

Kesari

Image
Kesari  The colour of bravery and sacrifice The bravery of the 21 Brave Sikh soldiers of the 36th Sikh Regiment at one of History's greatest last stands - The Battle of Saragarhi. Against an army of 10000 Pathans, what chance did 21 Sikhs have of victory? And who in their wisdom would dare fight against such odds? But those 21 led by Havildar Ishwar Singh dared. We cried over the deaths of Iron Man and Black Widow in Endgame. They were fictional characters who made our childhood interesting. We all know them. How many of us know about Saragarhi? How many of us have shed tears for those 21? Young men died over there with hundreds of sword and gunshot wounds on their bodies. Yet we didn't shed a tear for them. The tradition of Bravery and Sacrifice runs through the veins of Indians, especially Sikhs. Maybe we never knew about that fateful battle. It was never included in our history syllabus. And who studies history nowadays! But it is important to remember that they d...

पेशवाई आणि मराठा साम्राज्य

Image
आजकल बऱ्याचदा आपण मराठी माणसाच्या विरुद्ध गेलेल्यांना पेशवाई म्हणून संबोधित करतो. पण 'पेशवाई" म्हणजे मराठी विरोधक हे कधी पासून झाले? पेशवाई चा खरा इतिहास जरा बघूया आज. पेशवे हे मराठा साम्राज्याचे प्रधान मंत्री होते. जशे मुघलांचे वझीर तशेच मराठ्यांचे पेशवे. स्वराज्याचे पाहिले छत्रपती श्री श्री शिवाजी महाराज यांचे पेशवे श्री मोरोपंत पिंगळे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी नाशिकचा त्र्यंबकगड काबीज केला. अण्णाजी पंत दत्तो यांच्या दगाबाज प्रवृत्ती मुळे ब्राह्मण समाजास वाईट नाव आले परंतु त्याच अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्याच्या अकख्या जमिनीची मोजणी केली होती. केशवराव पंत यांनी लिहिलेली दंडनीती ही मराठा साम्राज्यातील न्यायव्यवस्थेचा पाया बनली. त्यानंतर संभाजी महाराजांचे राज्य आले. रामचंद्रपंत बावडेकर, निळोपंत पिंगळे या सारख्या पंत मंडळीने महाराजांच्या खांद्यास खांदा लावून मुघलांशी युद्ध लढले. शेवटी महाराजांना गणोजी शिर्के (मराठा) यानेच दगा देऊन मुघलांच्या हवाली केले. त्यावेळी महाराजांच्या सोबत असलेले निळोपंत पिंगळे ह्यांना हौतात्म्य प्राप्त झालं. शंभू राजेंच्या मृत्यूनंत...